आज सकाळी एका मित्राशी Gmail वर chat करत असताना,
त्याने सांगितले, आज मी आयुष्यातले एक मोठे धाडस करणार आहे
मी विचारलं कसले धाडस, तर म्हणाला,
आयुष्यात आज एका मुलीला मी propose करणार आहे!
बरोबर काम करता करता तिचा प्रेमात कधी पडलो,
हे माझे मलाही कळलच नाही,
आणि आज माझा मनातल्या भावना तिच्या समोर मांडायच्या,
कारण असं निशब्द राहण आता मला जमणार नाही,
त्याला खूप साऱ्या शुभेछा देऊन आमचे बोलणे संपले खरे,
पण मनात त्याने बोललेले एक वाक्य घर करून बसले होते,
तो म्हणाला होता , मरताना आयुष्य जगल्याचे feel वायला हवं g,
आयुष्यात मला याहून जास्त काहीही नकोय!
आयुष्य जगण्यासाठी रोज मरमर आपण करतो,
या धावपळी मध्ये स्वताचे सुख शोधात राहतो,
पण किमान हे आयुष्य संपताना तरी एक समाधानाचे भाव
आपल्या चेहेऱ्यावर दिसावेत, ही अपेक्षा किंबहुना हा हट्ट ही जोपासतो,
असा विचार करता असताना मी स्वतालाच एक प्रश्न विचारला,
मना, आहेस का तू सुखी? मरताना येतील का तुझा चेहेऱ्यावर हे समाधानाचे भाव?
माझे मन मग दूर दूर पर्यंत आठवणी मध्ये विचार करत राहिले,
आज पर्यंत घडलेल्या सुख दुखाचे हिशोब मांडत बसले,
कधी केलेली मज्जा आठवून डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले
तर कधी एखाद्या वाईट घडलेल्या गोष्टीने मन आजही दुखावले गेले,
वाईट गोष्टीचा हिशोब काढत असताना एक गम्मत माझा लक्षात आली,
माझा मनाप्रमाणे न झालेल्या गोष्टी या नकळतपणे वाईट झाल्या होत्या,
त्या चूक की बरोबर, झाले ते योग्य की अयोग्य असा काहीही विचार न करता,
त्या वाईट असं म्हणून माझा मनात दुखावलेल्या कोपऱ्या मध्ये साचून राहिल्या होत्या,
त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब मांडताना,
माझा जीवनाची गोळाबेरीज काही केल्या सुटत नव्हती,
आयुष्यातले कुठले गणित कसे न का चुकले,
हे शोधत असताना माझा मेंदूनेही हार मानली होती,
आठवणीचा मागोवा घेत असताना आयुष्यात कुणा एकावर ,
मनापासून प्रेम केल्याचे पुरावे मला सापडले,
आणि मग चुकत असलेले सगळे हिशोब,
एक एक करून माझा नजरे समोर उभे राहू लागले,
मरताना माझा चेहेऱ्यावर समाधानाचे भाव नक्कीच असणार,
हे सत्य आता माझा मनाने पक्के स्वीकारले आहे,
कारण आयुष्यात कुणा एका वर केलेले जीवापाड प्रेम
मी मोकळ्या मनाने त्याच्या समोर खूप पूर्वीच मांडले आहे!
त्याने सांगितले, आज मी आयुष्यातले एक मोठे धाडस करणार आहे
मी विचारलं कसले धाडस, तर म्हणाला,
आयुष्यात आज एका मुलीला मी propose करणार आहे!
बरोबर काम करता करता तिचा प्रेमात कधी पडलो,
हे माझे मलाही कळलच नाही,
आणि आज माझा मनातल्या भावना तिच्या समोर मांडायच्या,
कारण असं निशब्द राहण आता मला जमणार नाही,
त्याला खूप साऱ्या शुभेछा देऊन आमचे बोलणे संपले खरे,
पण मनात त्याने बोललेले एक वाक्य घर करून बसले होते,
तो म्हणाला होता , मरताना आयुष्य जगल्याचे feel वायला हवं g,
आयुष्यात मला याहून जास्त काहीही नकोय!
आयुष्य जगण्यासाठी रोज मरमर आपण करतो,
या धावपळी मध्ये स्वताचे सुख शोधात राहतो,
पण किमान हे आयुष्य संपताना तरी एक समाधानाचे भाव
आपल्या चेहेऱ्यावर दिसावेत, ही अपेक्षा किंबहुना हा हट्ट ही जोपासतो,
असा विचार करता असताना मी स्वतालाच एक प्रश्न विचारला,
मना, आहेस का तू सुखी? मरताना येतील का तुझा चेहेऱ्यावर हे समाधानाचे भाव?
माझे मन मग दूर दूर पर्यंत आठवणी मध्ये विचार करत राहिले,
आज पर्यंत घडलेल्या सुख दुखाचे हिशोब मांडत बसले,
कधी केलेली मज्जा आठवून डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले
तर कधी एखाद्या वाईट घडलेल्या गोष्टीने मन आजही दुखावले गेले,
वाईट गोष्टीचा हिशोब काढत असताना एक गम्मत माझा लक्षात आली,
माझा मनाप्रमाणे न झालेल्या गोष्टी या नकळतपणे वाईट झाल्या होत्या,
त्या चूक की बरोबर, झाले ते योग्य की अयोग्य असा काहीही विचार न करता,
त्या वाईट असं म्हणून माझा मनात दुखावलेल्या कोपऱ्या मध्ये साचून राहिल्या होत्या,
त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब मांडताना,
माझा जीवनाची गोळाबेरीज काही केल्या सुटत नव्हती,
आयुष्यातले कुठले गणित कसे न का चुकले,
हे शोधत असताना माझा मेंदूनेही हार मानली होती,
आठवणीचा मागोवा घेत असताना आयुष्यात कुणा एकावर ,
मनापासून प्रेम केल्याचे पुरावे मला सापडले,
आणि मग चुकत असलेले सगळे हिशोब,
एक एक करून माझा नजरे समोर उभे राहू लागले,
मरताना माझा चेहेऱ्यावर समाधानाचे भाव नक्कीच असणार,
हे सत्य आता माझा मनाने पक्के स्वीकारले आहे,
कारण आयुष्यात कुणा एका वर केलेले जीवापाड प्रेम
मी मोकळ्या मनाने त्याच्या समोर खूप पूर्वीच मांडले आहे!

No comments:
Post a Comment