असं का होतं, कि मी प्रत्येक गोष्टीं मध्ये तुझे रूप पाहतो,
असं का होतं कि प्रत्येक गोष्ट पाह्लील्या वर मला ती अपूर्ण वाटते,
असं का होतं कि त्या सगळ्या गोष्टींचा पूर्णत्व मी तुझ्या शोधात असतो,
असं का होतं कि तुझ्याशी बोलल्या शिवाय श्वास घ्यायची इच्छा होत नाही?
तू रागाव, तू चीड, पण माझ्याशी बोल, अशीच माझी नेहमी का भावना असते?
प्रेम आहे हे मान्य पण, असे का होतं कि आपण जेव्हा केव्हा भेटतो आपल्या प्रेमाला मर्यादाच राहत नाही?
आयुष्यात तर भरपूर लोक प्रेम करतात, पण आपल्या प्रेमातला हा निराळा गोडवा कसा काय?
हे सगळे प्रश्न मी जेव्हा माझा मनाला विचारले तेव्हा माझे मन हसून म्हणाले अरे प्रेमात तर सगळेच पडतात, त्यातून काही तरतात तर काही सावरतात..
तुमच्या बाबतीत जी गोष्ट होतीये ना ती म्हणजे तुम्ही तुमच्या सर्वस्व पणाची आहुती देताय आणि मग आपल्या कडे काहीच नाही उरला म्हणून रडत बसताय,
फक्त एकाच आशेने कि या आहुती ने एक सुंदर पदार्थ व्हावा, आणि त्या पदार्थाने बाकी सगळ्यांचे मन भरावे, या सगळ्या आहुती देऊन पण त्याच वेळी त्या आहुतीला एका निर्यान्तक तापमानाला भाजता.. या भाजण्याने खूप चटके बसतात.. खूप त्रास ही होतो ..
कदाचित आज खूप त्रास होतं ही असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीत्ना बनणारा पदार्थ खूप छान, आणि अमृताहूनही गोड असणार आहे ..
एवढे सगळा आहे, तरी कुठे तरी माझे मन अजूनही जेव्हा तुझा विचार करते, तेव्हा हाच प्रश्न विचारतो कि असं का होतं ...
असं का होतं कि प्रत्येक गोष्ट पाह्लील्या वर मला ती अपूर्ण वाटते,
असं का होतं कि त्या सगळ्या गोष्टींचा पूर्णत्व मी तुझ्या शोधात असतो,
असं का होतं कि तुझ्याशी बोलल्या शिवाय श्वास घ्यायची इच्छा होत नाही?
तू रागाव, तू चीड, पण माझ्याशी बोल, अशीच माझी नेहमी का भावना असते?
प्रेम आहे हे मान्य पण, असे का होतं कि आपण जेव्हा केव्हा भेटतो आपल्या प्रेमाला मर्यादाच राहत नाही?
आयुष्यात तर भरपूर लोक प्रेम करतात, पण आपल्या प्रेमातला हा निराळा गोडवा कसा काय?
हे सगळे प्रश्न मी जेव्हा माझा मनाला विचारले तेव्हा माझे मन हसून म्हणाले अरे प्रेमात तर सगळेच पडतात, त्यातून काही तरतात तर काही सावरतात..
तुमच्या बाबतीत जी गोष्ट होतीये ना ती म्हणजे तुम्ही तुमच्या सर्वस्व पणाची आहुती देताय आणि मग आपल्या कडे काहीच नाही उरला म्हणून रडत बसताय,
फक्त एकाच आशेने कि या आहुती ने एक सुंदर पदार्थ व्हावा, आणि त्या पदार्थाने बाकी सगळ्यांचे मन भरावे, या सगळ्या आहुती देऊन पण त्याच वेळी त्या आहुतीला एका निर्यान्तक तापमानाला भाजता.. या भाजण्याने खूप चटके बसतात.. खूप त्रास ही होतो ..
कदाचित आज खूप त्रास होतं ही असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीत्ना बनणारा पदार्थ खूप छान, आणि अमृताहूनही गोड असणार आहे ..
एवढे सगळा आहे, तरी कुठे तरी माझे मन अजूनही जेव्हा तुझा विचार करते, तेव्हा हाच प्रश्न विचारतो कि असं का होतं ...

No comments:
Post a Comment